पोस्ट, कमेंट, लाईकवर बंदी? 16 वर्षांखालील मुलांसाठी सरकारचा मोठा प्लॅन?

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांच्या मानसिक आरोग्य, गोपनीयता आणि ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.(children) याच पार्श्वभूमीवर व्हिएतनाम…

महाराष्ट्रात 26 ते 31 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्यांना अलर्ट जारी?

महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून 26 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.…

 अमेरिकेचे भारतावर १० टक्के आयात शुल्क?

अमेरिकेने शुक्रवारपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ (आयात शुल्क) लागू केले आहे. सक्तीच्या मजुरीतून (फोर्स्ड लेबर) तयार…

राजस्थान रॉयल्स सोडणं जोखिमचं होतं या पर्वात चेन्नईकडून खेळणारा संजू सॅमसन असं का म्हणाला?

संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सची साथ सोडली आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सहभागी झाला. ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सने संजू…

सर्वात मोठा विजय सर्व मान्य आहे मंत्र्यांनीच येऊन सांगितलं अखेर आंदोलन मागे?

कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता CJP ने…

 आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच सांगितलं?

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या…

प्रधानांचा राजीनामा तर झाला, आता ठाकरेंचे आंदोलन होणार की नाही? उद्धव ठाकरेंनी थेट सांगिलं?

मुंबईत उद्या 26 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेने विद्यार्थांच्या मागण्यांना पाठींबा देण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले. आता…

ट्रेनची साखळी ओढल्याबरोबर ड्रायव्हर आणि गार्डला तो डब्बा कसा कळतो? कसे मिळते सिग्नल?

भारतीय रेल्वे प्रवासात अनेकदा अचानकच धावती रेल्वे मध्येच थांबते कारण काही जण रेल्वेची साखळी ओढतात. रेल्वेतील डब्यात काही घटना घडल्यास…

CJP चा ऐतिहासिक विजय धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा?

देशभरात गाजलेल्या NEET-UG परीक्षा वादानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Dharmendra Pradhan) गेल्या काही आठवड्यांपासून…

नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका 2-0 ने जिंकणार आहे.…