केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे (Amit Shah) आपल्या राज्याची बाजू मांडत…

महाराष्ट्रात सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री बंद तुकाराम मुंढे यांची मोठी घोषणा?

राज्यात खाद्यतेलाच्या विक्री आणि गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तेल विक्रीतील अनियमितता…

पाटलांचं टेन्शन वाढलं पुण्यात महत्वाच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला?

पुणे महापालिकेच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मतभेद अधिक तीव्र होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर…

दादा भुसेंच्या राजीनाम्यावर राज्यातील बड्या मंत्र्याचे थेट विधान, हजारो शाळा?

मंत्री छगन भुजबळ यांनी दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य केले. अभिजीत दिपके यांच्याकडून दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात…

‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले?

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबालने या सिरिजबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, तारखेमध्ये बदल केला जाऊ शकतो…

माज, दादागिरी तुमच्या राज्यात मराठी भाषेचा विरोध करण्याऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता?

महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. (rickshaw) याचा अनेकांनी विरोध…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला धीरेंद्र शास्त्री, फोटो व्हायरल, राऊतांची थेट पोस्ट?

धीरेंद्र शास्त्री यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. (exactly) यावेळी त्यांनी राष्ट्रपतींसोबत नक्की काय चर्चा झाली हे देखील सांगितले.…

शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट, 5-10 तारखेनंतर देशभरात थेट 4 आठवड्याचा हवामानाचा अंदाज आला?

भारतीय हवामान खात्यानुसार, सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांवर मोठे संकट येणार आहे. 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशातील अनेक भागांत पावसाला ब्रेक मिळेल, (farmers)…

राहुल गांधींचा पोलिसांवर गंभीर आरोप थेट पोलीस स्टेशनबाहेरच मांडला ठिय्या?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पॅलेट गनच्या वापराच्या प्रकरणावरून पोलिसांकडे थेट दाद मागितली आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचताना त्यांनी…

“साखर दरवाढीतून कारखानदार, व्यापारी २२ हजार कोटींचा नफा कमावणार”, राजू शेट्टींचे धक्कादायक विधान?

भाजप सरकारमधील सक्रीय राहिलेले काही मूठभर साखर कारखानदार व साखरेचे व्यापारी यांच्या भल्यासाठी ही सर्व मंडळी देशात कृत्रिम साखरेचा तुटवडा…