साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार?

कोल्हापूर सणासुदीमुळे मागणी वाढल्‍याने साखरेच्या दराने क्विंटलला ५,२०० रुपयांचा टप्पा ओलांडला. किरकोळ बाजारात प्रतिकिलो दर ६० च्या घरात आहेत. (sugar)…

अरुणाचलमधील चीनच्या हालचालींवर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान, अखेर ती गोष्ट केलीच मान्य?

अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करत असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. (statement) याबाबतचा व्हिडीओ पुढे आला. यावरच आता केंद्रीय मंत्री किरेन…

“नारायण राणेंचं नाव खासदारकीसाठी घेताच धमक्या आल्या”, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी, (elections) यासाठी आपण सर्वप्रथम त्यांचे नाव पुढे केले होते, असा दावा दीपक…

मोदींचं पंतप्रधानपद जाणार? 8 महिन्यात मोठं काहीतरी घडणार, राहुल गांधींचा सर्वात मोठा दावा?

आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं…

मोठी बातमी सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढल्या, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद धोक्यात?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा…

मराठी चाचणीच्या अंमलबजावणीवरून आरटीओ यंत्रणेतच संभ्रम? प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार?

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेत बोलणं सक्तीच करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टची मुदत संपल्यानंतर आता मराठीत न बोलणाऱ्या…

गॅस सिलिंडरची कटकट संपणार केंद्र सरकार आणणार नवीन योजना?

घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग, डिलिव्हरी आणि साठवणुकीची धावपळ(gas cylinders) कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील अधिकाधिक घरांमध्ये…

कापसाच्या दरात अनाकलनीय वाढ, वस्त्रोद्योग अडचणीत?

सांगली केंद्र शासनाने कापूस आयातीवर शुल्क माफी दिली असतानाही कापसाचे दरात अनाकलनिय वाढ झाल्याने वस्त्रोद्योग अडचणीत आले आहेत. (cotton) याबाबत…

काँग्रेस पुन्हा तृष्टीकरण करतंय, अमित शाह यांचा हल्लाबोल वंदे मातरमचा वाद पेटला?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या वंदे मातरमच्या दोन कडव्यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पुन्हा तुष्टीकरणाचे राजकारण करत…

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शालेय दप्तर जाणून घ्या सविस्तर?

महाराष्ट्रातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना…