एका व्यक्तीकडे किती बँक अकाऊंट असावीत, जास्त खात्याने काय समस्या येऊ शकते ?

आजच्या काळात बहुतांश लोकांकडे एकापेक्षा अधिक बँक खाती असतात. पगार जमा करण्यासाठी एक खाते, दैनंदिन खर्चासाठी दुसरे आणि बचतीसाठी तिसरे…

आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

सुर्योदयापासून ते मध्यान्ह काळ म्हणजे सवा अकरा ते दुपारी पावणे दोन या काळात गणपतीचे विशेष पूजन करायला सांगितले असल्याचे पंचांगकर्ते…

आठव्या वेतन आयोगाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाचा निर्णय घेणार?

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या अहवालाची वाट पाहत आहेत. ही प्रतीक्षा किती काळ चालेल हे केवळ वेळच ठरवेल, परंतु…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, एकाचवेळी सहा सदस्य अपात्र?

मावळच्या भाजे ग्रामपंचायतीत कर थकबाकीच्या प्रकरणामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांना…

LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला जाणून घ्या नवीन नियम?

LPG सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेला ताण कमी झाल्यानंतर केंद्र सरकारने घरगुती गॅस बुकिंगच्या कालावधीत महत्त्वाचा बदल केला आहे. ग्रामीण भागातील…

गणेशोत्सवात दारू विक्रीवर बंदी कोर्ट संतापले न्यायाधीश म्हणाले, अशाने तर 10 दिवस?

पुणे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवादरम्यान 10 दिवसांच्या दारूबंदीचा आदेश काढला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने प्रशासनाच्या…

भारतीय संघाची थाटात फायनलमध्ये एन्ट्री एकटीने जिंकवलं टीम इंडियाला, ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणाशी भिडणार?

आशिया कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांगलादेशचे संघ एकमेकांसमोर भिडले ज्यात भारतीय संघाचा विजय झाला. आता फायनलमध्ये कोणाला भिडणार…

बंडखोर खासदारांना मोठा धक्का भाजपने अचानक साथ सोडली, घेतला महत्वाचा निर्णय?

बंडखोर खासदारांना मोठा धक्का बसला. पश्चिम बंगालमध्ये भाजपने अचानक बंडखोरांची साथ सोडली. (elections) त्यांनी आगामी निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.…

भारतीयांना बाहेर काढा, भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादा, अमेरिकेत थेट?

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यातच आता भारतीय लोक आणि भारतीय कंपन्या अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. भारतीय कंपन्यांवर निर्बंध…

जरांगेंना मारण्याचं कारस्थान, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप?

संजय राऊत यांनी सरकारवर मनोज जरांगेंना संपवण्याचं आणि मारण्याचं गंभीर कारस्थान करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मराठवाडा पेटलेला आहे…