उधळपट्टी की कंजूषपणा राशीनुसार जाणून घ्या पैशांबाबतचा तुमचा स्वभाव?

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी आणि जीवनशैली तिच्या राशीशी जोडलेली असल्याचे मानले जाते. त्याचा परिणाम आर्थिक सवयींवरही दिसून येतो. काही…

गुणवत्तेचा वाजला डंका देशात कोल्हापूरची वाहवा!

कोल्हापूर केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या २०२४-२५ च्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय) अहवालात कोल्हापूर जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक…

 सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतीसाठी आवर्तन बंद

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा…

19 वर्षीय विद्यार्थिनी टिफिन घेऊन गेली अन् मृतदेह बनून परतली दोन तास बॉयज हॉस्टेलमध्ये काय घडलं?

वाराणसीतील महाविद्यालयाच्या बॉईज हॉस्टेलच्या पायऱ्यांवर 19 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ती डबा घेऊन हॉस्टेलमध्ये गेली होती.…

पावसाळी अधिवेशनाचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात?

राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात…

संतापजनक बिस्कीट देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला, १९ वर्षाच्या तरुणांकडून ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार?

तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराजवळ खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार…

आटपाडीत टेम्पो उलटून बालकाचा मृत्यू

आदमापूर येेथे देवदर्शन करून परतणाऱ्या खंडाळी (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील भाविकांच्या टेंपोला आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याजवळ भीषण अपघात…

मनोज जरांगे पाटलांची तोफ पुन्हा धडकली राज्य सरकारला दिला थेट इशारा?

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान राज्य सरकारला महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर गॅझेटमधील नोंदींच्या आधारे पात्र…

आधार कार्डवरील फोटो किती वेळा बदलू शकता? UIDAI चे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

आधार कार्डवरील फोटो जुना झाला आहे का? मग आता तो सहज अपडेट करता येणार आहे. वय वाढल्यामुळे किंवा चेहऱ्यात झालेल्या…

रंगातही आता राजकारण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोणताही रंग हा निसर्गाचा अविष्कार आहे. आकाशीच्या इंद्रधनुष्यातील सप्तरंग माणसाला मोहवून टाकतात. माणसाचं रंगाशी नातं अतूट आहे. हे…