पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

ईपीएफओने जाहीर केलेल्या या नवीन नियमांमुळे पीएफ खातेधारकांसाठी पैसे काढण्याच्या प्रक्रियेपासून ते कंपन्यांच्या कागदपत्रांपर्यंत (documents) अनेक मोठे बदल झाले आहेत.…

संजू सॅमसनच्या अडचणीत वाढ ३ खेळाडूंना संघातून डच्चू मिळण्याची शक्यता?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे निकालाविना संपला असला, तरी काही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवली…

खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार? काय आहे भारताची स्ट्रॅटर्जी?

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या 4 ते 9 जुलैदरम्यान होणाऱ्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यासाठी जगभरातील अनेक देशांच्या नेत्यांना…

CBSE शाळांकडून पालकांची लूट गंभीर तक्रारीची सरकारने घेतली दखल विधानसभेत झाली मोठी घोषणा?

राज्यातील खासगी आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ संलग्न काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग…

पुणेकरांसाठी गुडन्यूज मेट्रोबाबत महत्त्वाची बातमी, प्रवाशांना होणार ?

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करणारी आणि विमान प्रवाशांचा प्रवास सुकर करणारी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे मेट्रोच्या…

पोस्ट ऑफिसच्या योजनेत महिन्याला 3 हजार रुपये भरा आणि ५ लाखांचा फंड बनवा?

सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस ची रिकरिंग डिपॉझिट योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.…

मोदींनी खरच पाकिस्तानला तरसवलं, सिंधू जल करार स्थगितीने त्यांची कशी वाट लागलीय?

सिंधू जल करार स्थगितीवरुन पाकिस्तान संयुक्त राष्ट्र, अमेरिकेत जाऊन गाऱ्हाणी मांडतोय. पण मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. भारताने त्यावेळी…

रत्नागिरीत दोन बसची समोरासमोर धडक १५ विद्यार्थी जखमी?

मिरजोळे–उक्षी मार्गावरील फणसवले पवारकोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात…

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ आज विधानसभेत, फायदा काय होणार?

लाडक्या बहि‍णींसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला शेतकऱ्यांना आता कायदेशीर स्वतंत्र ओळख देण्यात येणार आहे. आज विधानसभेत ‘महिला…

 खिद्रापूरमधील ७१ घरे वाचविण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा?

खिद्रापूर येथील पुरातत्त्व विभागाच्या कारवाईमुळे धोक्यात आलेली ७१ घरे वाचविण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. संबंधित नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी…